मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यावर सरकार विविध उपाययोजना करत असून, येत्या एप्रिल महिन्यापासून आमदारांच्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
हे देखील वाचा
मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यावर सरकार विविध उपाययोजना करत असून, येत्या एप्रिल महिन्यापासून आमदारांच्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
Maharashtra Cabinet has approved a proposal for 30% salary cut for all state legislators for a year starting from this month (April). pic.twitter.com/rioYEd5BYh
— ANI (@ANI) April 9, 2020
Prev Post