मुंबई : काही दिवस पूर्वी नसीरुद्दीन शाहने एक वक्तव्य केले होते. देशात माणसाच्या जीवापेक्षा गाईचा जीव अधिक महत्त्वाचा आहे, असे ते बोलले होते. अनेक कलाकारांनी त्यांना विरोध करत नाराजी व्यक्त केली. मात्र, आता अभिनेता आशुतोष राणा यांनी शाहांची पाठराखण करत प्रत्येकाला आपले विचार आणि मत मांडण्याचा अधिकार आहे, असे बोलले.
Ashutosh Rana on Naseeruddin Shah's statement: Everyone should have a right to share their thoughts with their friends or other people without any fear. If any of our brothers or friends say something, we should not only listen to them but also ponder over it. (23.12) pic.twitter.com/wRx2T8lIMv
— ANI (@ANI) December 24, 2018
आपल्या मित्रांनी किंवा इतर बांधवांनी जर एखाद्या गोष्टीबद्दल आपलं मत मांडलं तर ते केवळ ऐकून न घेता त्यावर विचार करणेही गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.