भारतीय सैन्यांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश !

0

श्रीनगर-सीमारेषेवर दहशतवादी कारवाई नित्याचीच झाली आहे. दरम्यान पुन्हा जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. काल रात्री उशीरा ही चकमक सुरु झाली होती. अद्यापही या भागात शोधमोहिम सुरुच आहे.