मुंबई : राज्य शासनाने राज्यातील १० भारतीय पोलीस सेवेतील अधिका-यांच्या आज बदल्या केल्या असून, औरंगाबादमधिल कचरा प्रश्नी सक्तीच्या रजेवर पाठविलेले यशस्वी यादव यांची बदली विशेष पोलीस महानिरिक्षक सागरी सुरक्षा व व्हीआयपी सुरक्षा मुंबई येथे करण्यात आली आहे.