राहुल निकम यांना ‘मसाप’चा पुरस्कार !

0

जळगाव । कथालेखक राहुल निकम यांनी लिहिलेल्या ’बिजवाई’ कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथील ‘माधव मदाने पुरस्कृत शरच्चंद्र चिरमुले पुरस्कार उत्कृष्ट कथासंग्रह म्हणून प्रदान करण्यात आला.

शुक्रवारी म.सा.पच्या 111व्या वर्धानप दिनी डॉ. रावसाहेब कसबे व मा. वैदेही साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कन्न्ड लेखिका यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करतांना.