परळी तालुक्यात एकही जागा नमिळवू शकल्याने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
साम-दाम-दंड भेद आणि विकास ह्या सर्व गोष्टी करूनही विजय मिळू शकला नाही, निवडणुकांचा आलेला निकाल हा अनपेक्षित आणि निराशजनक असल्याच त्या म्हणाल्या.