नवी दिल्ली-गुजरातमधील पटेल आंदोलनकर्ते हार्दिक पटेल यांनी गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाला भाजप विरोधी पक्षांनी व नेत्यांनी पाठींबा दिला आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील पटेल यांच्या उपोषणाला पाठींबा देत सर्व समाज व शेतकरी वर्ग पाठीशी असल्याची ग्वाही दिली आहे. केजरीवाल यांनी ट्विटरवरून पटेल यांना पाठींबा जाहीर केला आहे.
किसानों की क़र्ज़ माफ़ी होनी चाहिए। हार्दिक पटेल ग़रीब किसानों की लड़ाई लड़ रहे हैं। सभी किसान और पूरा समाज उनके साथ है। उनकी तपस्या व्यर्थ नहीं जाएगी। प्रभू उन्हें शक्ति दे। https://t.co/NSN1GQ8XTx
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 3, 2018