अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) विद्यार्थ्यांना…

कारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी

जळगाव: जिल्ह्यातील कारागृहात खून, दरोडा यासह विविध गुन्ह्यातील संशयीत आरोपी शिक्षा भोगत आहेत. यातच कारागृहात…

भाजप खासदाराकडून सैनिकांचा अवमान; भाजपने आत्मपरीक्षण करावे: गुलाबराव पाटील

मुंबई: भाजपकडून महाराष्ट्र सरकार कोरोनाला नाही तर कंगनाला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे आरोप होत आहे. यावर…

ऐतिहासिक: राज्यसभा खासदारांचे लोकसभेत जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार

नवी दिल्ली: आज सोमवार १४ सप्टेंबरपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर…

लस येत नाही तोपर्यंत काळजी घ्या; अधिवेशनापूर्वी मोदींचे आवाहन

नवी दिल्ली: आज सोमवार १४ सप्टेंबरपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर…

ऑनलाईन शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालकांनी प्रौढ होण्याची गरज

चिन्मय जगताप:  मुले मोबाइलच्या आहारी जातील ही एक बाजू असली, तरी हीच मुले जेव्हा शाळेत किंवा कॉलेजात जातात तेव्हा…

मराठा समाजाला न्याय देण्यासाठी वचनबद्ध; गैरसमज करून घेऊ नका

मुंबई: सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. २०२०-२१ या वर्षात एसईबीसीसाठी लागू असलेले…

मुख्यमंत्री पदाचा मास्क दूर करून महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना उत्तर देईल:…

मुंबई: सुशांतसिंह राजपूत आत्महत्या आणि कंगना रानौत प्रकरणात राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. कंगना रानौत…