एम.जे.अकबर, तरुण तेजपाल यांचे एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाचे सदस्यत्व रद्द

नवी दिल्ली- एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने #Me Too मोहिमेद्वारे लैंगिक छळाचे आरोप झालेले पत्रकार तसेच मोदी सरकारमधील…

भारतीय सैन्यांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश !

श्रीनगर-सीमारेषेवर दहशतवादी कारवाई नित्याचीच झाली आहे. दरम्यान पुन्हा जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा…

मुख्यमंत्री पदासाठी कमलनाथ यांचे नाव निश्चित?; आज अधिकृत घोषणेची शक्यता

भोपाळ-मध्य प्रदेशात १५ वर्षांनंतर भाजपची सत्ता गेली आहे. सर्वाधिक जागा मिळवत काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करणार आहे.…

तीन राज्यातील पराभवापासून धडा घेत मोदी सरकार करणार कर्जमाफी?

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सरकार शेतकरी कर्जमाफीचा…

मुख्यमंत्री नाही तर परिवारातील सदस्य बनून सरकार चालविले-शिवराजसिंह चौहान

भोपाळ-मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत १५ वर्षापासून असलेली भाजपची सत्ता गेली आहे. शिवराजसिंह चौहान यांनी आपला…

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री कोण हवा?; राहुल गांधींनी थेट कार्यकर्त्यांना केले फोन !

नवी दिल्ली- पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.…

चाळीसगावचे माजी नगराध्यक्ष मधूकर चौधरी अनंतात विलीन

चाळीसगाव- येथील तेली समाजाचे माजी अध्यक्ष "तेली समाज भूषण " तथा माजी नगराध्यक्ष मधूकर उखाजी चौधरी (वय ७१) यांचे…

मागील तीन वर्षात रेल्वे अपघातात ३२४ जणांचा मृत्यू-पियुष गोयल

नवी दिल्ली-रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत मागील तीन वर्षात २२१ रेल्वे अपघात झाले त्यात ३२४ जणांचा मृत्यू…

शक्तिकांत दास यांच्या निवडीवर सुब्रमण्यम स्वामी, कपिल सिब्बल यांचे आक्षेप !

नवी दिल्ली-नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारे आणि आपल्या वक्तव्यांमुळे भाजपला अडचणीत आणणारे खासदार सुब्रमण्यम स्वामी…