नाशिक जिल्ह्यात गॅस्ट्रोमुळे तिघांचा मृत्यू 

नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा आणि कळवण तालुक्यात दूषित पाण्यामुळे फोफावणाऱ्या गॅस्ट्रो या आजाराची साथ बळावली आहे.…

हायकोर्टाने केली सिंचन घोटाळ्याप्रकरणी राज्यसरकारची खरडपट्टी 

मुंबई : सिंचन घोटाळ्यात समाधानकारक कारवाई झाली नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारची खरडपट्टी…

भारतात दरवर्षी १००० वैमानिकांची गरज;विमान कंपन्यासमोर संकट

मुंबई - देशांतर्गत असो की विदेशात विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या…

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भगवतगीता वाचावी लागणार

मुंबई-मुंबईत महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता भगवदगीताही शिकावी लागणार आहे. मुंबईतील महाविद्यालयांमध्ये…

‘विराट’ टीम वर्ल्डकप स्पर्धेच्या रंगीत तालीमसाठी सज्ज

नॉटिंगहम- टी -२० मालिकेत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर विराट कोहलीची 'टीम इंडिया' आज १२ जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध तीन…

मुल पळविण्याच्या अफवेबाबत ‘ही’ आहे सत्यता; वाचून हैराण व्हाल!

मुंबई-धुळे आणि महाराष्ट्राच्या अन्य भागांमध्ये मुले पसरवणारी टोळी आल्याची अफवा पसरवणाऱ्या मेसेजमधील व्हिडिओसंदर्भात…

सुप्रीम कोर्टाला दिल्लीच्या खालावलेल्या पाण्याबद्दल चिंता 

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने दिल्लीत खालावलेल्या जमीनीतील पाण्याच्या पातळीवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच या गंभीर…