नियोजनशून्य कारभारानेच राज्यसरकारची अब्रू गेली- धनंजय मुंडे

नागपूर – सरकारची लहरी वृत्ती, नियोजनशून्य कारभारामुळे आज नागपुर अधिवेशनात पाण्याची परिस्थिती उद्भवली त्यामुळे राज्य…

मुख्यमंत्र्यांच्या बालहट्टामुळे गौरवशाली परंपरेला काळा डाग- जयंत पाटील

नागपूर : पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘बालहट्ट’ नडल्याचे आज सिध्द झाले,…

आजचा वीजेचा खेळखंडोबा ही निषेधार्य बाब- अजित पवार

मुंबई  – पावसाळी अधिवेशन नागपूरला घ्यायचं की नाही घ्यायचं यामध्ये सरकारने वेळ घालवला आणि घ्यायचं ठरवल्यानंतर…

साडेतीन वर्षाच्या नियोजनाप्रमाणेच पावसाळी अधिवेशन घेवून सरकार फसले– धनंजय मुंडे

नागपूर – साडेतीन वर्षात सरकारचे जसं नियोजन पूर्णपणे फसले आहे तसेच पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेवून हे सरकार फसलं…

राईनपाडा हत्याकांड प्रकरणी नाथजोगी समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

धुळे :मंगळवेढा तालुक्यातील भिक्षुकी करणार्‍या नाथपंथी डवरी समाजाच्या पाच निष्पाप माणसांची धुळे जिल्ह्यातील राईनपाडा…