नवी दिल्ली-माजी अर्थमंत्री कॉंग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी आज वस्तु व सेवा कर (जीएसटी)बाबत निश्चित ध्येयात करण्यात आलेल्या बदलावर प्रश्न उपस्थित केले आहे. जीएसटीचे ठरविलेले लक्ष यात का बदल केले जात आहे असा प्रश्न त्यांनी केला आहे. जीएसटीचा १८ टक्क्यांचा टप्पा कमी करून तो १५ टक्के करण्याचा सरकार विचार करत आहे. काल पर्यंत जीएसटी १५ टक्क्यांच्या टप्प्यात आणावे या मागणीवर विचार केला जात नव्हता. कालपर्यंत ही मागणी धूळखात पडली होती आज अचानक सरकारने त्याचा विचार कसा केला असाही प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे.
Until yesterday a single standard rate of GST was a stupid idea. Since yesterday, it is the declared goal of the government!
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) December 26, 2018
ट्वीटकरत चिदंबरम यांनी सरकारवर निशाना साधला आहे.
कल तक, मानक दर को 15 प्रतिशत तय करने की मुख्य आर्थिक सलाहकार की RNR रिपोर्ट “डस्टबिन” में थी। मगर, कल इसे पुनः वित्त मंत्री की मेज पर रखा गया और तुरंत स्वीकार कर लिया गया|
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) December 26, 2018
कल तक जीएसटी की अधिकतम सीमा को 18 प्रतिशत तक बांधना अव्यावहारिक था। मगर, कल से कांग्रेस पार्टी की मुख्य मांग यानि 18 प्रतिशत कर सीमा सरकार का घोषित लक्ष्य है|
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) December 26, 2018
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीचा २८ टक्क्यांचा टप्पा हळूहळू कमी होत असून तो पूर्णत रद्द केला जाईल असे सांगितले आहे. याअगोदर असे का केले नाही असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो आहे.